Pages

भारत

भारताचे ध्येयवाक्य - सत्यमेव जयते.
*भारताचे राष्ट्रगीत - जन -गण -मन, रचनाकार -रवींद्रनाथ टागोर,प्रथम गायन कलकता अधिवेशन(२७ डिसेंबर १९११)
राष्ट्रगीत म्हणून मान्यता २४ जानेवारी १९५०.
*भारताचे राष्ट्रीय गीत - वंदेमातरम, रचनाकार -बंकीमचंद्र चॅटर्जी, (आनंदमठ या कादंबरीतून)
भारताचा राष्ट्र ध्वज - मादाम कामा यांनी तयार केला.मान्यता २२ जुलै १९४७ रोजी. राष्ट्र ध्वजावर
सर्वात वरची पट्टी केशरी रंगाची(साहस व त्यागाचे सूचक)
मधली पट्टी पांढऱ्या रंगाची(सत्य व शांतीचा सूचक)
खालची पट्टी गडद हिरवा रंग(पराक्रम व विश्वासाचे सूचक)
*राष्ट्रध्वजाच्या मधल्या पांढऱ्या पट्टीवर निळसर रंगाचे अशोक चक्र.हे चक्र सारनाथ येथील सिंह स्तंभावरील
धर्म चक्रासारखे आहे.अशोक चक्रात २४ आरे आहेत.
* भारताचा राष्ट्रीय पक्षी- मोर. (१९६४ साली मान्यता)
* भारताचा राष्ट्रीय प्राणी- वाघ.
* भारताचे राष्ट्रीय फूल- कमळ
* फळ- आंबा.
* भारताचे एकूण क्षेत्रफळ-३२,८७,२६३चौ.कि.मी.उत्तर दक्षिण लांबी ३,२१४कि.मी. पूर्व-पश्चिम लांबी २,९३३
कि.मी. भारताची किनारपट्टी ६१००कि.मी.
*भारताची जमीन सरहद्दीची लांबी: १५,२००कि.मी.
*भारत - चीन दरम्यान मॅकमोहन रेषा
*भारत-अफगाणिस्तान दरम्यान डय़ूरँड रेषा
*भारताच्या पूर्वेकडे बांगलादेश व म्यानमार तसेच बंगालचा उपसागर
*भारताच्या पश्चिमेकडे अरबी समुद्र
*भारताच्या उत्तरेला चीन वनेपाळ तसेच हिमाचल पर्वत
*भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागर
*भारताच्या वायव्येला अफगाणिस्तान आणि पाकिस्तान
भारतातील सर्वात लांब:.
*लेणी - अजिंठा (महाराष्ट्र)
*रेल्वे पूल - सोननदीवरील पूल पटणा
*सागरी सेतू - मुंबई (वरळी ते बांद्रा)
*लांब धरण - हिराकुड (ओरिसा)
भारतातील मोठे:
* सरोवर - वुलर सरोवर (काश्मीर)
* सर्वात मोठा जिल्हा - लडाख (जम्मू-काश्मीर)
* सर्वात मोठामा नवनिर्मित कालवा - इंदिरा गांधी कालवा (राजस्थान)
* सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळ)-राजस्थान

No comments:

Post a Comment

 

Most Reading

Sidebar One